नटसम्राट मधला एक डायलॉग कुणी घर देता का घर सर्वांच्या लक्षात असेलच...अशीच परिस्थिती नांदेडमधील बौद्ध समाजातील लोकांवर येताना दिसून येतेय. अनेकांना वाटतेय मी नेहमी जाती...
महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतात अशी महान व्यक्ती सापडणार नाही...!! हे आहेत सांगोल्याचे आमदार मा.गणपतरावजी देशमुख साहेब.... ते सतत 55 वर्षांपासून आमदार ....तरीही पायीच चालतात...
महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी झाली. समाजाच्या सर्व स्तरातून त्या बंदीचे स्वागत होत आहे. या प्लॅस्टिकबंदीमागे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची महत्त्व...
खासगी शिकवणी संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याचा पूर्वीचा भागीदार चंदनकुमार यानेच २० लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवली. विशेष म्हण...
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला.1884 साली ते छत्रपतींच्या कोल्हापूर गादिवरती दत्तक म्हणून आले.1884 ते 1894 या दहा वर्षात त्यांनी राजकोट आणि धारवाड या ठिकाणी उच्च शिक्...