मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जून, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुटखा तस्करां विरोधात धडक मोहीम

नांदेड़ (प्रतिनिधी ) संपूर्ण जगाच्या नकाशावर पविञ शहर म्हणून आदर सन्मानाचे स्थान म्हणून नावलौकिक मिळवलेल्या व दशमेशपिता श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराजांच्या पविञ चरण ...

हाडाची काड करून विद्यार्थीना शिक्षण देणारे गुरू

विध्यार्थी प्रिय शिक्षक बालासाहेब तिर्थकर बालासाहेब किशनराव तिर्थकर गुरुजींचा जन्म गरीब, शेतकरी कटुंबातला आई-वडिलांनी हाडाची काड करुन लेकरांना शिक्षणाची दार उघडी ...

ठाण्यात 133 जणांना स्वाईन फ्लू ?

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत जात असुन मागील काही दिवसात 7 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे तर 133 रुग्णांना स्वाईन फ...

नौकरी हवी आहे का?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 'सहाय्यक व्यवस्थापक' पदांच्या ९१ जागाराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्याआस्थापनेवरील विविध 'सहाय्यक व्यवस्...

हिरकणीची अपर्णा रेड्डी नवोदय प्रवेशास पात्र

राणीसावरगाव, ता.29, ( प्रतिनिधी ) ,  येथुन जवळच असलेल्या हिरकणी सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल चोरवड ता.पालम या शाळेत ईयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थीनी कु.अपर्णा रामेश...

पोलीस अधिकार्यांवर कारवाई करा..

अमरावती जिल्हयातील चांदुर रेल्वे येथील पत्रकार प्रशांत कांबळे व अभिजित तिवारी यांच्यावर पोलीसांनी दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेवून त्यांना अमानुष मारहाण करणार्...

महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून आपंगाला हाकलून दिले

राणीसावरगाव ,(प्रतिनिधी ), शासनाकडून अपंग कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात परंतु अनेक योजना राबविणारे अधिकारीच मनमानी कारभार चालवीत असल्यामुळेच या योजना कागदावरच राहतात.याचे उदाहरण म्हणून राणीसावरगाव येथील अपंग नागरिक रोहीदास भिमराव जाधव यांनी अपंग कल्याण मंडळाकडुन बीज भांडवल योजने अंतर्गत व्यवसायासाठी कर्ज मिळविण्यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे प्रस्ताव तयार केल्यानुसार सुमारे एक लाख रुपयांचे कर्ज मंजुर झाले .त्यात अपंग कल्याण मंडळाकडुन वीस टक्के अनुदानाचा हप्ता बँकेला पाठवला असून एक लाख रुपयांचा बोजा रोहीदास जाधव यांच्या घराच्या मालमत्तेवर नोंद करून त्याची प्रत बँकेला सादर करण्यात आल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाचा हप्ता मागीतला असता केवळ वीस टक्के अनुदानाची रक्कम मिळेल असे सांगुन बँकेचे शाखाधिकारी यांनी तुला कर्ज मिळणार नाही असे सांगत बँकेतून हाकलुन दिले असल्याने मला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची रक्कम मिळत नसल्यामुळे मला न्याय मिळवून द्यावा अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांना देण्यात आली आहे.

पालकांकडून दान वसुली अंन स्वयंअनुदानीत शाळेचा धंदा जोमात...?

राणीसावरगाव,(प्रतिनिधी), आधुनिक काळात आपले पाल्य स्पर्धेत टिकून राहण्यासाठी पालकांकडून विशेष प्रयत्न केले जाता आहेत. शिक्षण क्षेत्रासह सगळीकडेच सध्या इंग्रजी भाषेल...